
शरीराचं वजन खूप कमी असणं हे आरोग्यासाठी तितकंच घातक असू शकते वजन कमी असणे म्हणजे आपण अनेक आजाराला आमंत्रण देतोत.
🌟परिणाम….
✳️ वजन कमी असले की रोग प्रतिकारक शक्ती कमी होते, असे झाले सर्दी, ताप वारंवार येतो
✳️ स्नायू आणि हाडं कमजोर होतात, लवकर थकवा येतो, हाडं ठिसूळ होतात
✳️ शरीर विकास थांबतो, मुलं व तरुणांमध्ये उंची नीट वाढत नाही, शरीर कृश दिसतं.
✳️ रक्ताची कमतरता झाली की थकवा, चक्कर येणे, अशक्तपणा जाणवतो.
✳️ मानसिक परिणाम,झाला की आत्मविश्वास कमी होतो, सतत चिंताग्रस्त किंवा डिप्रेशनसारखी लक्षणं
अशे अनेक आजार वजन कमी झाले की आपणाला होतात मग वजन वाडीसाठी काय करावे…
🟢 प्रोटीनयुक्त पदार्थ मध्य हे घेऊ शकता-अंडी, कोंबडी, मासे
डाळी, हरभरा, सोयाबीन, मूग, राजमा
शेंगदाणे, काजू, बदाम, अक्रोड
🟢 फळे –
केळी, आंबा, सफरचंद, चिक्कू, द्राक्षे
खजूर, मनुका, अंजीर, सुकी फळे
🟢धान्य व कार्बोहायड्रेट्स –
भात, गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी
रवा, पोहे, पास्ता, ब्रेड
🟢दुग्धजन्य पदार्थ
दूध, दही, चीज, पनीर
शेक्स (दूध + केळी, आंबा, खजूर, सुका मेवा)
अशा प्रकारे आपण वजन वाढ करू शकतात….




